Dadra and Nagar Haveli : गोव्यापासून विभक्त झालेला दमण, दादरा आणि नगर हवेली प्रदेश

India History : पोर्तुगीजांनी भारताच्या गोवा, दमण, दीव आणि दादरा नगर हवेली प्रदेशावर ४५० वर्षे सत्ता गाजवली. १९६१ साली पोर्तुगीज राजवट संपली, परंतु इथल्या कॅथोलिक युवकांनी मोठ्या प्रमाणावर पोर्तुगाल आणि युरोपला स्थलांतर केले.
The impact of Portuguese colonization on Goa and surrounding regions
The impact of Portuguese colonization on Goa and surrounding regionsSakal
Updated on

मध्ययुगात वसाहतवादाची सुरुवात झाली तेव्हा पोर्तुगीज सर्वप्रथम भारताच्या किनाऱ्यावर आले.

त्यानंतर आलेल्या डच, इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी पण भारतात ठिकठिकाणी प्रदेश जिंकले. मात्र या देशांनी इथली आपली चंबुगबाळे एकापाठोपाठ उचलली.

सर्वात आधी आलेल्या पोर्तुगीजांनी सर्वात शेवटी म्हणजे साडेचारशे वर्षांनंतर १९६१ साली येथून आपला गाशा गुंडाळला.

भारतीय उपखंडाच्या अगदी चिमुकल्या का होईना आणि एकमेकांपासून काही शेकडे कोस दूर असलेल्या या चार प्रदेशांवर तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी आपली सत्ता गाजवली.

पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को दा गामा आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर. कालिकत येथे १४९८ ला पोहोचला.

त्यानंतर युरोपमधील अनेक राष्ट्रांतील साहसी दर्यावर्दी आणि व्यापारी कंपन्यांची गलबते भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यांवर लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com