धायरी ः धायरी फाटा येथील रमेश वांजळे उड्डाण पुलाच्या उतारावार अडथळा खांब खराब झाले आहेत. महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार केली; पण काही उपयोग झालेला नाही. अनेक गंभीर अपघात झाले आहेत. निदान आता तरी दखल घ्यावी.
कोल्हापूर : सुरक्षित प्रवासी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनाकाळात कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे अडचणीत असलेल्या एसटी...
जळगाव : गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य...