Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

GAURAI MAHALAKSHMI WELCOMING RITUAL: गौरी आवाहनाच्या दिवशी गौराईला घरात घेताना उंबरठ्यावर धान्याने भरलेले माप ठेवण्याची परंपरा का आहे आणि सांडलेल्या धान्याला विशेष महत्त्व का दिले जाते, जाणून घ्या.
Gauri Avahan 2026

Gauri Avahan 2026

sakal

Updated on

WHY IS RICE MEASURE KEPT FOR GAURI AVAHAN: गणेशोत्सवातील गौरी आवाहनाचा दिवस महिलांसाठी आणि कुटुंबासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी घरात गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन केले जाते. त्यानंतर तीन दिवस मोठ्या उत्साहात गौरीपूजनाचा सोहळा पार पडतो. अनेक घरांमध्ये गौरीला घरात आणताना काही पारंपरिक प्रथा आणि विधी पाळले जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com