

What to do on Holi and What to Not According to Premanand Ji Maharaj
Never Do These 3 Things On Holi Says Premanand Maharaj: दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला संपूर्ण भारतभर होळी हा सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. त्या दिवशी होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी त्याच होळीच्या राखेसह धुलिवंदन खेळले जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते.
परंतु हा सण साजरा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. याचबद्दल महाराज प्रेमानंद यांनी होळीला काय करावे आणि काय करू नये हे स्पष्ट केले आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी.