

How Many Knots Should Be Tied on Rakhi on Raksha Bandhan
sakal
Raksha Bandhan Rakhi Tying Tradition: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुखी, निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. पण राखी बांधताना किती गाठी बांधायच्या? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कारण भाऊ-बहिणीचं नातं, सुख-समृद्धी आणि आयुष्यभराची साथ यांच्याशी या गाठींचा संबंध जोडला जातो. चला तर मग, राखीला किती गाठी बांधाव्या आणि त्यामागची खास मान्यता नेमकी काय आहे, ते जाणून घेऊया.