Tirth Yatra: मनाची शुद्धी आणि संतांची शिकवण; वाचा 'तीर्थ' म्हणजे काय? तीर्थयात्रेचा मुख्य उद्देश काय?

True Meaning of Tirth Yatra: मनाची निर्मळता, कौटुंबिक कर्तव्ये आणि सामाजिक एकात्मता; जाणून घ्या मानवी जीवनासाठी तीर्थयात्रेची असणारी गरज आणि महत्व...
 Meaning of  Tirth Yatra

Meaning of Tirth Yatra

esakal 

Updated on

Why We Go on Pilgrimages: भारतीय संस्कृतीमध्ये 'तीर्थ' म्हणजे फक्त एखाद्या पवित्र धार्मिक ठिकाणाचे नाव नाही. शास्त्रानुसार, 'जे तारते ते तीर्थ आणि ज्याच्या योगाने तरून जाता येते तेही तीर्थ' अशी व्याख्या केली आहे. तीर्थ ही आत्मशुद्धी, चेतना-जागृती, मनाचे शुद्धीकरण आणि जीवन समृद्ध करण्याची एक दिव्य साधना आहे. मानवी मन हे विविध पापे, वासना आणि आसक्तींमुळे वेळोवेळी अशुद्ध होत असते; हीच अशुद्धता दूर करून अंतरात्मा पवित्र करण्याचे काम तीर्थयात्रा करते. माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा आणि दुःखातून बाहेर काढून परम शांततेकडे घेऊन जाणारा सेतू म्हणजे तीर्थ. म्हणूनच ऋषीमुनींनी भारतवर्षाला उपासना, ईश्वरसेवा आणि तीर्थयात्रेसाठी असलेली सर्वात पवित्र भूमी मानले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com