Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Rishi Panchami Traditions: महिलांच्या व्रतामागे दडलाय निसर्गाशी नाते जपणारा विचार; वाचा रानभाज्या आणि हातसडीच्या तांदळामागील आरोग्यदायी रहस्य...
Rishi Panchami Wild Vegetables Naivedya: Story & Health Benefits

Rishi Panchami Wild Vegetables Naivedya: Story & Health Benefits

esakal 

Updated on

Rishi Panchami Wild Vegetables Naivedya: ऋषिपंचमी म्हटली की महिलांचे कठोर व्रत, कश्यपादी सप्तऋषींची पूजा आणि पारंपरिक आहाराची विशेष आठवण होते. या व्रताशी जोडलेली एक अत्यंत महत्त्वाची लोकपरंपरा म्हणजे ‘नांगर न लागलेल्या जमिनीत उगवलेल्या रानभाज्या आणि कंदमुळांचा आहार’.

शेतीच्या नियमित मशागतीपासून दूर राहून, निसर्गाने स्वतःहून दिलेल्या वनस्पतींचा आहार घेण्याची ही परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने आणि निष्ठेने पाळली जाते. राज्यभरात ऋषिपंचमीनिमित्त पारंपरिक आहाराचे महत्त्व नव्याने अधोरेखित होते. या परंपरेमागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com