Rang Panchami 2025: होळीच्या 5 दिवसांनी का साजरी केली जाते रंगपंचमी? जाणून घ्या महत्त्व

Rang Panchami history: होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा १९ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. यामागे कोणते शास्त्रीय कारण आहे हे जाणून घेऊया.
Rang Panchami 2025
Rang Panchami 2025Sakal
Updated on

Rang Panchami significance: हिंदू धर्मात होळी सणाला खुप महत्व आहे. होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. होलिका दहनाने सुरू होणारा रंगांचा हा सण रंगपंचमीला संपतो. रंगपंचमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. धार्मिक शास्त्रानुसार रंगपंचमीचा सण तामसिक गुण आणि राजसिक गुणांवर सत्वगुणाच्या विजयाचे प्रतीक आहे. यंदा रंगपंचमी कधी साजरी केली जाणार आहे आणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com