

why people suddenly withdraw respect once their self-interest ends
esakal
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, समाजात मिळणारा मान-सन्मान हा तुमच्या वागणुकीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा लोक अचानक तुम्हाला किंमत देणं किंवा इज्जत देणं बंद करतात तेव्हा त्यामागे काही छुपी कारणे असतात. चाणक्य नीतीचे हे पैलू समजून घेतल्यास आपल्याला आपल्या चुका सुधारता येतात.