Jairam Ramesh : वायूप्रदूषण रोखण्यासाठी धोरणे बदला; रमेश यांची मागणी, पर्यावरणासाठीचा निधी पडून असल्याचा दावा

Pollution Control : भारताच्या ७४ शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत असल्याने जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पर्यावरणासाठीचा निधी वापरला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
Jairam Ramesh
Jairam Rameshsakal
Updated on

नवी दिल्ली : वाढत्या वायूप्रदूषणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आयक्यू एअर संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शंभर शहरांमध्ये भारतातील ७४ शहरांचा समावेश आहे. यावरून रमेश यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com