AHMEDABAD PLANE CRASH: ‘लंडनला पोहोचल्यावर फोन करतो’; पतीभेटीचे स्वप्न अधुरे

Air India Crash : लंडनला पोहोचल्यावर फोन करतो’, ही सुमीतची शेवटची वाक्यं होती. वैमानिकाचा आणि नवविवाहित खुशबूचा अपघातात मृत्यू झाला.
AHMEDABAD PLANE CRASH
AHMEDABAD PLANE CRASHsakal
Updated on

मुंबई : ‘‘बाबा, मी लंडनला निघालोय. तिथे पोहोचल्यावर पुन्हा फोन करेन. तोवर काळजी घ्या...’’ हा शेवटचा संवाद होता अपघातग्रस्त एअर इंडियाचे वैमानिक सुमीत सभरवाल (वय ४४) यांचा. मुंबईच्या पवई परिसरात राहणाऱ्या सभरवाल यांनी विमान उड्डाणापूर्वी वडिलांशी फोनवरून संवाद साधला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com