Arvind Kejriwal : केजरीवालांचा जीव धोक्यात; ‘आप’ नेत्यांचा दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर आरोप

Delhi Police : आम आदमी पक्षाने आरोप केला आहे की केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला आहे. सुरक्षाव्यवस्था त्वरित पूर्ववत करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जीव धोक्यात असून त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून शुक्रवारी करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com