Air India : एअर इंडियाची पाच विमाने ‘जमिनी’वर; प्रवाशांना मनस्ताप, पर्यायी व्यवस्था केल्याचा कंपनीचा दावा

Flight Cancellation : एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाच उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असून, काही प्रवाशांची हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
Air India
Air India Flight Cancellationsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘एअर इंडिया’ने मंगळवारी पाच विमानांची उड्डाणे तांत्रिक कारणामुळे रद्द केली. ही सर्व विमाने बोइंग कंपनीची ७८७-८ ड्रीमलाइनर आहेत. अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानांची काटेकोरपणे तपासणी केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळित झाल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com