Arvind Kejriwal : सर्व झोपड्या तोडण्याचा कट : अरविंद केजरीवाल

Delhi Protest : दिल्लीतील झोपड्या हटवण्यामागे भाजपचा कट असून गरीबांवर अन्याय चालला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. झोपड्यांवर बुलडोझर चालवणाऱ्या सरकारला जनता उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील सर्व झोपड्या तोडण्याचा सत्ताधारी भाजपचा कट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जंतर मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या ‘घर-रोजगार बचाओ’ आंदोलनात बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com