Belagavi Water Crisis : पाणीटंचाईचं संकट! महाराष्ट्राकडून कर्नाटकला मिळणार का 2 TMC पाणी? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

Belagavi water crisis latest news : बेळगावमध्ये कमी पावसामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राकडे २ टीएमसी पाण्याची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
Karnataka seeks water from Maharashtra

Karnataka seeks water from Maharashtra

esakal

Updated on

बेळगाव : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची येत्या २० जूनला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. यादरम्यान जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारकडे दोन टीएमसी पाणी सोडण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रस्ताव ठेवला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Wife Among Nine Arrested in Insurance Scam Killing
Pune water crisis
Maharashtra Faces Water Stress Ahead of Monsoon; Dam Storage Down by 32.45 TMC
Belagavi doctor end life due to cancer pain
Marathi News Esakal
www.esakal.com