Supreme Court : सरकारकडून पुनर्विचार याचिका शक्य; विधेयक मंजुरीबाबत राष्ट्रपतींसाठी वेळेचे बंधन नको

Review Petition : सर्वोच्च न्यायालयाच्या विधेयक मंजुरीच्या कालमर्यादेवरील निर्णयावर केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती व राज्यपालांसाठी निश्चित वेळेची अट योग्य नसल्याचे सरकारचे मत असल्याचे समजते.
Supreme Court
Supreme Courtsakal
Updated on

नवी दिल्ली : कायदेमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर सही करण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना निश्‍चित कालावधी ठरवून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार सरकार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com