'दोन हजार निष्पाप लोकांचे प्राण गेले, गुजरात हत्याकांडावेळी मोदींनी राजीनामा दिला का?' मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट सवाल

Siddaramaiah Statement, Bengaluru Stampede : २००२ च्या गुजरात दंगलीमध्ये सर्व धर्मांच्या सुमारे दोन हजार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला होता का?
CM Siddaramaiah
CM Siddaramaiahesakal
Updated on

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला प्रत्युत्तर देत चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात (Bengaluru Stampede) आमचे राजीनामे मागण्यापूर्वी अशाच घटनांमध्ये राजीनामा दिलेल्या नेत्यांची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com