Farmers Protest : पराभवाच्या भीतीने आंदोलन मोडून काढले; केंद्र सरकार-पंजाब सरकारच्या हातमिळवणीचा काँग्रेसचा आरोप

Farmers Protest Crackdown in Punjab: पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवरचे शेतकरी आंदोलन केंद्र व पंजाब सरकारच्या हातमिळवणीमुळे मोडून काढल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. आप सरकारने पोटनिवडणुकीतील पराभव टाळण्यासाठी आंदोलन संपवले असल्याचा दावा आहे.
Congress on Punjab protests suppression
Congress on Punjab protests suppressionSakal
Updated on

नवी दिल्ली : पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवरचे केंद्र सरकारविरुद्धचे  शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र आणि पंजाब सरकारने हातमिळवणी करून मोडीत काढल्याचा आरोप आंदोलक करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com