Jairam Ramesh : ‘मोदींच्या काळात गुंतवणूक घटली’

Modi Government : मोदी सरकारच्या धोरणांमुळे परकी गुंतवणूकदार भारताकडे पाठ फिरवत असल्याचा काँग्रेसचा आरोप; मागील दशकात गुंतवणुकीसाठीचे वातावरण खराब झाल्याचे मत.
Jairam Ramesh
Jairam Ramesh Sakal
Updated on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे परकी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतातील गुंतवणुकीसाठीची अनुकूलता कमी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com