Jairam Ramesh : ‘मोदींच्या काळात गुंतवणूक घटली’

Modi Government : मोदी सरकारच्या धोरणांमुळे परकी गुंतवणूकदार भारताकडे पाठ फिरवत असल्याचा काँग्रेसचा आरोप; मागील दशकात गुंतवणुकीसाठीचे वातावरण खराब झाल्याचे मत.
Jairam Ramesh
Jairam Ramesh Sakal
Updated on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे परकी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतातील गुंतवणुकीसाठीची अनुकूलता कमी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com