Jairam Ramesh : ‘नीती आयोगा’ची बैठक म्हणजे ढोंग; काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका, जयराम रमेश

Political News : नीती आयोगाच्या बैठकीवर काँग्रेसने जोरदार टीका करत ही बैठक म्हणजे ढोंगीपणा व दिशाभूल असल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांनी सत्ताधाऱ्यांवर सामाजिक सौहार्द नष्ट करण्याचा, आणि संस्थांची स्वायत्तता चिरडण्याचा आरोप केला.
Jairam Ramesh
Jairam Rameshsakal
Updated on

नवी दिल्ली : विकसित भारताच्या संकल्पनेवर होणाऱ्या नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची बैठक म्हणजे ढोंगीपणा असून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याची तोफ कॉंग्रेसने आज डागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com