Supreme Court: दिल्लीतील दंगलीमागे सत्तांतराचा मोठा कट; पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Delhi Police: दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात २०२० ची दंगल ही देशाचे ऐक्य कमकुवत करण्याच्या कटाचा भाग असल्याचा दावा केला. उमर खालिद, शरजील इमाम यांसह आरोपींनी जामीन मागितल्यावर पोलिसांनी १७७ पानी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
Supreme Court

Supreme Court

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘दिल्लीत २०२० मध्ये झालेली दंगल ही अचानक भडकली नव्हती तर देशाचे ऐक्य आणि अखंडता कमकुवत करण्यासाठी आणि सत्तांतर घडवून आणण्यासाठी रचण्यात आलेल्या कटाचा तो भाग होता,’ असे दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com