
- कोरोना मोठे संकट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा. त्यावर उपाय करण्याचे बघा'.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पंतप्रधान मोदींनी सोमवारी अचानक एक ट्विट केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा एक ट्विट करुन नवा खुलासा केला आहे. मोदींच्या या ट्विटनंतर राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे.
There are moments in the life of every nation when its leaders are tested. A true leader would be completely focused on averting the massive crisis about to be unleashed by the virus on India and its economy. #coronavirusindia https://t.co/SuEvqMFbQd
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 3, 2020
कोरोना मोठे संकट
राहुल गांधी म्हणाले, भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या. सध्या देशापुढे कोरोना व्हायरसचे सर्वात मोठे संकट आहे, त्यावर उपाय करण्याचे बघा.
Dear @PMOIndia,
Quit wasting India's time playing the clown with your social media accounts, when India is facing an emergency. Focus the attention of every Indian on taking on the Corona virus challenge.
Here's how it's done..#coronavirusindia pic.twitter.com/jLZG5ISjwt
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 3, 2020