Election Commission : मतदानाची टक्केवारी पारदर्शकच; मतदारयादीबाबतचे आक्षेप अमान्य, आयोगाचा दावा

Maharashtra Elections : निवडणूक आयोगाने मतदारयादीत मनमानी फेरफार केल्याच्या काँग्रेसच्या तक्रारी नाकारल्या आहेत. सहा मतदारसंघांतील वाढ फक्त नवीन तरुण मतदारांमुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.
Election Commission
Election Commission Sakal
Updated on

नवी दिल्ली : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने केलेल्या तक्रारींना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. मतदारयाद्यांमध्ये मनमानी पद्धतीने नावे वगळणे आणि नवी नावे जोडणे असे प्रकार घडले नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. केवळ सहा मतदारसंघांमध्ये वाढीव नवे मतदार जोडण्यात आले. तरुण मतदारांची संख्या वाढल्यामुळे मतदारयादीमध्ये ही वाढ झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच, आयोगाने प्रसिद्ध केलेली मतदानाची टक्केवारीदेखील पारदर्शक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com