Assam Floods : ईशान्य भारतात मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित

Monsoon 2025 : आसाममधील १५ जिल्ह्यांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरातील आगरतळा शहरात भूमिगत गटारात पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच हजारांहून अधिक नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
Assam Floods
Assam Floodssakal
Updated on

गुवाहाटी/रंगिया : आसाममधील अनेक जिल्ह्यांत रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर रेल्वेच्या वेळापत्रकावरही मुसळधार पावसाचा परिणाम झाला. येथे अनेक ठिकाणी निर्माण आलेल्या पूरामुळे व भूस्खलनामुळे आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com