UP News: “झाडे आहेत तरच आयुष्य आहे!” योगी आदित्यनाथ यांचा ग्लोबल वॉर्मिंगवर इशारा; वनसंवर्धनावर भर...

योगी आदित्यनाथ यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा देत वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
Environmental Imbalance and Human Actions

Environmental Imbalance and Human Actions

Sakal 

Updated on

लखनौ: लखनौमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित 'अरण्य समागम' या राष्ट्रीय वानिकी संवादाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पर्यावरणाबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग' आणि 'ग्लोबल कूलिंग' यांसारख्या समस्या मानवजातीसाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com