IIT Indore : टाकाऊ अन्नपदार्थांमुळे वाढते बांधकामाची मजबुती; आयआयटीचे अभिनव संशोधन, कार्बन उत्सर्जन घटत असल्याचाही दावा

Food Waste : आयआयटी इंदूरच्या संशोधकांनी टाकाऊ अन्नपदार्थांचा उपयोग करून इमारतींच्या मजबुतीत वाढ करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. या प्रक्रियेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.
IIT Indore
IIT Indoresakal
Updated on

इंदूर : अनेकदा शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ टाकून दिले जातात. मात्र, इमारतीच्या बांधकामात अशा अन्नपदार्थांचा वापर करून बांधकामाची मजबुती वाढविण्याचा अनोखा पर्याय आयआयटी इंदूरच्या संशोधकांनी शोधला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com