India Pakistan War : भारताच्या रुद्रावतारानंतर पाकिस्तानमध्ये अनागोंदी; बिथरलेल्या पाकिस्तानमध्ये आतापर्यंत काय काय झालं?

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे हादरलेल्या पाकिस्तानने पुन्हा भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्युत्तरादाखल भारताने जोरदार हल्ला चढवला.
How Operation Sindoor affected Pakistan
How Operation Sindoor affected Pakistan
Updated on

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील तिखट माऱ्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरून गेला आहे. दहशतवादी कारवायांमुळे भारताचा रोष ओढावून घेतल्यानंतर पाकिस्तानला आता अंतर्गत असंतोषाच्या उद्रेकालाही तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पाकिस्तानने बुधवार आणि गुरुवारी सीमारेषेनजीकच्या भारताच्या विविध शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने आक्रमणाची तीव्रता आणखी वाढवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com