India Pakistan War : पाकिस्तानच्या चुकीला आता माफी नाही; भारताचा जगासमोर स्पष्ट इशारा

Operation Sindoor : भारतावर हल्ला करून पाकिस्तानने पुन्हा केली चूक; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेसह युरोपमधील विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत भारताची भूमिका केली स्पष्ट
S Jaishankar
S Jaishankar's One line message for PakistanEsakal
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उध्वस्त केल्याची दमदार कामगिरी भारताने केल्यानंतर आता पाकिस्तानी सैन्याने पुन्हा आगळीक केली आहे. गुरुवारी संध्याकाळपासून पाकिस्तानी हवाई दल आणि सैन्याने भारतात विविध ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या कुरापतींना भारतानेही ठाम प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी राजनैतिक पातळीवरही भारताने अधिक कठोर व स्पष्ट भूमिका घेत पाकिस्तानला दम भरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com