Indian Army Chief anil chauhan
sakal
नवी दिल्ली - ‘भारताने १९५४ मध्ये तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता देत पंचशील करारावर स्वाक्षरी केली होती. या औपचारिक करारामुळे उत्तर सीमांचा प्रश्न सुटला, असे भारताला वाटले होते,’’ असे मत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी आज उत्तराखंडमधील डेहराडून येथील कार्यक्रमामध्ये बोलताना मांडले.