India Pakistan War: INS Vikrant मुळे झाला पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम; कराची बंदरात झालं तांडव

Karachi Port Attack : INS Vikrant च्या धडाक्यासमोर कराची बंदर उध्वस्त झाल्याची माहिती; बंदरामध्ये लागोपाठ दहा स्फोट झाल्याची माहिती आली समोर
Indian Navy Attacks on Karachi Port
Indian Navy Attacks on Karachi Port
Updated on

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या दणक्यातून पाकिस्तान सावरण्यापूर्वीच त्यांच्या सैन्याने भारतावर आक्रमण करण्याची चूक केली. यानंतर भारताने अधिक कठोर भूमिका घेत हवाई दल व लष्करासह नौदलालाही आक्रमणाचे आदेश दिले. हे आदेश मिळताच INS Vikrant ने आपली भेदकता दाखवून देत कराची बंदरावर घातक हल्ला केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com