Jairam Ramesh : सौहार्द बिघडविण्यासाठीच वक्फ विधेयक; काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा केंद्रातील भाजप सरकारवर आरोप

Waqf Bill : भाजप सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशातील सामाजिक सौहार्द बिघडण्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने विधेयकाला संसदेत तीव्र विरोध दर्शवला आहे.
Jairam Ramesh
Jairam Ramesh sakal
Updated on

नवी दिल्ली : देशातले सामाजिक सौहार्द बिघडावे, या उद्देशाने केंद्रातील भाजप सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी केला. या आठवड्यात संसदेमध्ये सरकारकडून वक्फ सुधारणा विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी आणले जाऊ  शकते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधेयकाला असलेला विरोध तीव्र केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com