Omar Abdullah : ‘नंदनवन’ला आता पाणीटंचाईचे चटके; मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त, पाऊस कमी पडल्याने तीव्र झळ

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये यंदा कमी पाऊस पडल्याने पाणीटंचाईचे संकट वाढले आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पाणीटंचाईच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, त्यावर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या उपायांचा आढावा घेतला जात असल्याचे सांगितले.
Omar Abdullah
Omar Abdullahsakal
Updated on

श्रीनगर : देशाचे नंदनवन जम्मू काश्‍मीरला यंदा पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. यंदा तुलनेने कमी पाऊस पडल्याने शुष्क भागात आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. श्रीनगर, जम्मूसह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसत असून मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यात पाणीटंचाईचे संकट असल्याचे सांगत त्यावर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाच्य विविध उपायांचा आढावा घेतला जात असल्याचे नमूद केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com