Kargil Vijay Diwas: मुशर्रफ आणि 'गँग ऑफ फोर'ने रचला कारगिल युद्धाचा कट, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Who Were the ‘Gang of Four’ Behind the Kargil Conspiracy?: कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा केला दारुण पराभव
kargil war pervez musharraf
kargil war pervez musharrafesakal
Updated on

'गँग ऑफ फोर' ही संज्ञा परवेझ मुशर्रफ यांच्या चार जनरल एहसान उल हक, जनरल अजीज खान, महमूद अहमद आणि शाहिद अजीज यांच्यासाठी वापरली जाते. (General Pervez Musharraf and Gang of Four)

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये हा दिवस 'गँग ऑफ फोर'ची भयंकर चूक म्हणून लक्षात ठेवला जातो. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांना या टोळीचा नेता म्हटले जाते. मुशर्रफ यांनी भारतासोबतच्या युद्धासाठी कारगिल युद्धाची योजना आखली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com