Kargil Vijay Diwas: देशासाठी बलिदान, पण कुटुंबाला विसरले सरकार? कारगिल वीराच्या आईची हृदयद्रावक व्यथा, २७ वर्षांनंतरही पूर्तता नाही

Kargil Vijay Diwas Brings Pain for Martyr Family: कारगिल युद्धात शहीद झालेल्या अवनिश यादव यांच्या कुटुंबाने २७ वर्षांनंतरही सरकारची अनेक आश्वासने अपूर्ण असल्याची खंत व्यक्त केली. कारगिल विजय दिनी शहीद जवानाच्या आईने न्याय आणि सन्मानाची मागणी केली.
Kargil Martyr Avnish Yadav Family Expresses Pain Over Unfulfilled Promises on Kargil Vijay Diwas

Kargil Martyr Avnish Yadav Family Expresses Pain Over Unfulfilled Promises on Kargil Vijay Diwas

sakal

Updated on

बल्लिया, (उत्तर प्रदेश): भारतीय जवानांच्या धाडसामुळे कारगिलमध्ये पाकिस्तानला धूळ चारण्यात यश मिळाले होते. मात्र, मातृभूमीसाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानाच्या कुटुंबांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या अवनिश यादव या जवानाच्या कुटुंबाने अनेक आश्वासनांची अजूनही पूर्तता झाली नसल्याची खंत २७ व्या कारगिल विजय दिनानिमित्त व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com