Kerala Poverty Free : सरले दारिद्र्य...उजळला आशेचा दीप! केरळमध्ये ‘ईपीईपी’ योजनेद्वारे बदलले हजारो कुटुंबांचे आयुष्य

EPEP Project : केरळमधील 'अतिगरीब निर्मूलन प्रकल्प' (EPEP) यशस्वी ठरल्यामुळे, राज्यातील ६४,००० हून अधिक कुटुंबांना मदत मिळाल्यानंतर, केरळ १ नोव्हेंबर रोजी देशातील पहिले 'अतिगरीबमुक्त राज्य' म्हणून घोषित होणार आहे.
Kerala Lights the Lamp of Hope: First State to Eradicate Extreme Poverty

Kerala Lights the Lamp of Hope: First State to Eradicate Extreme Poverty

Sakal

Updated on

तिरुअनंतपुरम : अतिदारिद्र्याच्या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी केरळमध्ये अतिगरीब निर्मूलन प्रकल्प (एक्स्ट्रीम पॉव्हर्टी इरॅडिकेशन प्रोजेक्ट अर्थात ‘ईपीईपी’) वरदान ठरला असून, त्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले आहे. राज्यातील ६४,००६ हून अधिक अतिगरीब कुटुंबांना अखंड अन्नपुरवठा, आरोग्यसेवा, उपजीविकेचे साधन आणि सुरक्षित निवास उपलब्ध करून दिल्यानंतर केरळ आता देशातील पहिले अतिगरीबमुक्त राज्य झाले आहे. एक नोव्हेंबर रोजी केरळ राज्याच्या स्थापनादिनी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. अनेक घरांत आशेचा दीप उजळल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com