Mallikarjun Kharge : काँग्रेसची खरी लढाई भाजप व संघाशी; खर्गे यांची स्पष्टोक्ती: अधिक जागा जिंकल्या असत्या तर सरकार असते

Indian Politics : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप आणि संघाविरोधात लढाई तीव्र करण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आणखी २०-३० जागा जिंकल्या असत्या तर काँग्रेस सरकार स्थापन करू शकली असती, असे मत व्यक्त केले.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आणखी २०-३० जागा जिंकल्या असत्या तर केंद्रात आम्ही पर्यायी सरकार देऊ शकलो असतो, असे काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com