Supreme Court : श्रीकृष्ण जन्मभूमी वादात मोठा ट्विस्ट; ‘मुख्य दावा’ कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे संकेत

Supreme Court Signals Possible Return of Krishna Janmabhoomi Case to Allahabad High Court : श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादात मुख्य दावा कोणाचा मानायचा, यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पाठवण्याचे संकेत दिले.
Krishna Janmabhoomi Dispute

Krishna Janmabhoomi Dispute: Supreme Court Hearing Brings New Twist

esakal

Updated on

Krishna Janmabhoomi Dispute: श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादात हिंदू पक्षकारांपैकी नेमका कोणाचा दावा मुख्य दावा म्हणून ग्राह्य धरला जावा, यावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्त्वाची सुनावणी झाली. या प्रकरणातील निर्णयासाठी याचिका पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पाठवली जाऊ शकते, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com