"महाकुंभातील चेंगराचेंगरीत 15 हजार कुटुंबांचे सदस्य बेपत्ता!", खासदाराचा धक्कादायक दावा! योगींनी फक्त VIP ना सुरक्षा दिल्याचा आरोप

Mahakumbh Stampede: महाकुंभ हा धार्मिक महोत्सव असला तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो अनेकांसाठी दु:खद ठरत आहे. बेपत्ता लोकांचा शोध लागतो की नाही, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Mahakumbh stampede
Kumbh Mela Stampedeesakal
Updated on

Kumbh Mela Stampede: महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर १५ हजार लोक बेपत्ता असल्याचा धक्कादायक दावा संसदेत झाला आहे. समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की, सरकार यावर कोणतीही माहिती देत नाही. योगी सरकारने फक्त VIP लोकांनाच सुरक्षा दिली, असा आरोप यादव यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com