

Congress Targets PM Crop Insurance Scheme As 36 Lakh Maharashtra Farmers Quit Over Poor Compensation And Claims Process
sakal
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३६ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये लुटीचे मॉडेल बनलेली पंतप्रधान पीक विमा योजना सोडल्याचे निदर्शनास आणून देताना ही पीक विमा योजना आहे की कार्पोरेट नफा? अशी टीका आज काँग्रेसने केली.