PM Crop Insurance Scheme: ‘पीक विमा योजना की कॉर्पोरेट नफा?’; महाराष्ट्रातील ३६.८३ लाख शेतकऱ्यांनी योजना सोडल्याचा काँग्रेसचा दावा

36 Lakh Maharashtra Farmers Quit PM Crop Insurance Scheme: पीक विमा योजनेतून ३६.८३ लाख महाराष्ट्रातील शेतकरी बाहेर; काँग्रेसचा आरोप – शेतकऱ्यांचे नुकसान, विमा कंपन्यांचा नफा
Congress Targets PM Crop Insurance Scheme As 36 Lakh Maharashtra Farmers Quit Over Poor Compensation And Claims Process

Congress Targets PM Crop Insurance Scheme As 36 Lakh Maharashtra Farmers Quit Over Poor Compensation And Claims Process

sakal

Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३६ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये  लुटीचे मॉडेल बनलेली पंतप्रधान पीक विमा योजना  सोडल्याचे निदर्शनास आणून देताना  ही पीक विमा योजना आहे की कार्पोरेट नफा?  अशी टीका आज काँग्रेसने केली. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com