.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
इम्फाळ : वांशिक हिंसाचाराच्या ज्वाळांमध्ये होरपळणाऱ्या मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त करतानाच राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह यांनी आज जनतेची माफी मागितली आहे. सरत्या वर्षाचा शेवट हा एका आशावादाने होत असून नव्या वर्षात राज्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. बिरेनसिंह म्हणाले की हे सरते अवघे वर्ष अत्यंत दुर्दैवी ठरले आहे.