Manipur Crisis : घर दुरावले, रोजीरोटीही हिरावली; मणिपूरवासिय दोन वर्षांनंतरही निर्वासित

Manipur News : मणिपूरमधील वांशिक दंगलीनंतर दोन वर्षांनंतरही हजारो कुटुंबं निर्वासित अवस्थेत आहेत. रोजगार, घर आणि शिक्षणाचा आधार हरवलेली ही माणसं आजही अनिश्चित भविष्याच्या छायेत जीवन जगत आहेत.
Manipur Crisis
Manipur Crisis sakal
Updated on

इम्फाळ : ‘‘कधी काळी हाताला काम मिळत होतं, उद्योगधंदाही बऱ्यापैकी चालायचा. तीन मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाची गुजराण त्या व्यवसायावरच होत होती. दंगल झाली अन् हे विस्थापितांचे जिणं नशिबी आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com