Mehbooba Mufti : भाजप म्हणजे देश नाही: मेहबुबा मुफ्ती; 'युद्ध हवे असणाऱ्यांनी सीमेवर स्थायिक व्हावे'..

युद्ध हे अर्थहीन आहे त्यातून मृत्यूशिवाय काहीच हाती लागत नाही. आपण या युद्धात २८ जणांचे प्राण गमावले आहेत, त्यामुळे हा विजयापेक्षा विध्वंसच म्हणावा लागेल,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘‘आमची घरे उद्‍ध्वस्त झाली, आमच्या लहान मुलांना जीव गमवावा लागला.
Mehbooba Mufti
Mehbooba MuftiSakal
Updated on

श्रीनगर : युद्धामुळे कोणालाच लाभ होत नाही, त्यामुळे केवळ विध्वंस होतो आणि लोकांना जीव गमवावा लागतो, असे मत पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या(पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे संवादाचा मार्ग निवडावा असे आवाहनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे. श्रीनगर येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com