Mirzapur Wedding Shock
esakal
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी नवरदेव बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, प्रतिष्ठा वाचवण्यासाठी नवरदेवाच्या वडिलांनी आपल्या धाकट्या मुलासोबत लग्न लावून दिले; मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या मागणीने सर्वांनाच धक्का बसला.