'सीमाभागात राष्ट्रपती राजवट लागू करा'; खासदार अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी, मराठी भाषकांवर दडपशाही सुरु

MP Arvind Sawant : गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लढा सुरू असून, मराठी भाषकांना न्याय मिळावा, यासाठी १९६९ मध्ये मोठे आंदोलन झाले. यावेळी ६७ हुतात्मे झाले.
MP Arvind Sawant
MP Arvind Sawantesakal
Updated on

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषकांना सन्मानाने जगता यावे त्यासाठी बेळगाव, कारवार, निपाणी आदी भागात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी गुरुवारी लोकसभेत केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com