Kolkata : मुर्शिदाबादमधून शेकडो जणांचे पलायन; वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनातील हिंसाचारानंतर तणाव

आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी वाहने आणि घरे जाळली आणि दुकानांवरही हल्ले केले. काही महिलांवरही अत्याचार झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या हिंसक घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Locals flee homes in Murshidabad after Waqf Act protest spirals into violence and tension.
Locals flee homes in Murshidabad after Waqf Act protest spirals into violence and tension.Sakal
Updated on

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या वांशिक हिंसाचारामुळे घाबरलेले शेकडो नागरिक पलायन करत असून अनेक जण भागीरथी नदी ओलांडून मालदा जिल्ह्यात आले आहेत. हल्ल्याची भीती असल्यानेच घर सोडून पळून आल्याची व्यथा या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com