Chhattisgarh News : नक्षलप्रभावित गाव सात दशकांनंतर विजेने उजळले; छत्तीसगडमध्ये सुशासनाचे नवयुग सुरू झाल्याचा दावा

Rural Development : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नक्षलप्रभावित तिमेनार गाव सुमारे सात दशकांनंतर वीजेने उजळले आहे. या विकासाने सुशासनाच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.
Chhattisgarh News
Chhattisgarh Newssakal
Updated on

रायपूर : छत्तीसगडमध्ये एकीकडे नक्षलवाद्यांच्या गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जात असताना राज्यातील नक्षलप्रभावित भागात पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहेत. राज्यातील गेली अनेक वर्षे नक्षलवादाचा सामना करणाऱ्या विजापूर जिल्ह्यातील तिमेनार हे गाव सुमारे सात दशकांनंतर प्रथमच विजेने उजळले आहे. पायाभूत सुविधांअभावी अंधारात चाचपडणारे तिमेनार आता विकासाची वाट चालणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com