Amit Shah: न्यायव्यवस्था आता अधिक न्यायकेंद्रित; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

New Criminal Laws: अमित शहा यांनी जयपूरमध्ये सांगितले की, तीन नवीन फौजदारी कायद्यांमुळे भारतीय न्यायव्यवस्था शिक्षेऐवजी न्यायकेंद्रित होईल. हे कायदे नागरिकांना वेळेवर न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहेत.
Amit Shah

Amit Shah

sakal

Updated on

जयपूर : देशात तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी ही २१व्या शतकातील भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेतील सर्वांत मोठी आणि ऐतिहासिक सुधारणा आहे. या कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेला आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्री स्वरूप मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com