Toll Recovery
sakal
देशातील राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येत्या एक एप्रिलपासून रोख टोल वसुली बंद करण्याच्या विचारात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास संपूर्ण टोलवसुली 'फास्टॅग' अथवा 'यूपीआय' या सारख्या डिजिटल मार्गानेच होईल.