
Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आगामी २०२५ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल उचलले आहे. त्यांनी आता 'सवर्ण आयोगाची' (उच्च जातीय आयोग) स्थापना केला असून, त्याचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री महाचंद्र प्रसाद सिंह यांची नियुक्ती केली आहे. नितीश सरकारच्या या निर्णयाला बिहारच्या राजकारणात एक मोठी खेली मानली जात आहे.