Maharashtra Politics : महायुतीचे सरकार मूठभर श्रीमंतांचे, विदर्भातील जनता मदतीपासून वंचित : विरोधकांचा आरोप

Maharashtra Politics : हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या न्यायासाठी चर्चा होण्याची अपेक्षा होती, मात्र सरकारने शेतकऱ्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

नागपूर : ‘‘विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा अपेक्षित होती. पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊनही घोषणा केली नाही. महायुतीचे सरकार हे गरीब, तरुण, शेतकऱ्यांचे नाही, तर मूठभर श्रीमंतांचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com